Sunday, October 12, 2008

काय चालल आहे ह्या माझ्या देशात.....

काय चालल आहे ह्या माझ्या देशात.....
काय चालल आहे ह्या माझ्या देशात..
इथे कोणीतरी माथेफिरू उठतो मध्यरात्री ...
बाबासाहेबांच्या पुतल्याला काले फासतो...
कमी वाटते की काय म्हणुन ....
वरुन फाटक्या जोड्यान्चा हार पण घालतो.....
बाबासाहेब काही लहन होत नाहीत..पण...
पण मग सुरु होते एक दंगल ...होरपळ..
ज्यांना काही देण-घेण नसते , माहीत नसते ...
त्यांची होरपळ त्यांची फरफत...
आईला कालजी शालेतुं परत येणार्या लेकरांची ...
कामावरून घरी येऊ घातलेल्या घरधन्याची ...
काय चालल आहे ह्या माझ्या देशात.. बंगलोर , जयपुर, अहमदाबाद, मुंबई... अजुन.????
सगला देश स्फोटक , परीस्थीती विस्फोटक...
राज्यकर्ते म्हणतात संयम बालगा .... बालगतो...
कधी बसलाय का चटका ह्यांना दंगलिचा? ...
किती सोपा असते ऊंटावरुन शेल्या हाकने..
सरकारी कोशातुन चार दोन लाख वाटले की झाले...
करू शकाल का भरपाई त्या वहानारया आसवांच्या महापुराची?
काय चालल आहे ह्या माझ्या देशात..
अमरनाथाची जमीन..परत एक नवा गोंधळ ...
एक नविन आन्दोलन एक नवा वैताग...एक लाठीमार...
एक गोलीबार बार ठारपरत जन्सामान्यान्ची होरपळ...
राम सेतुचा वाद .... परत एक नवा गोंधळ ...
अरे आहेत ना इतर पर्याय उपलब्ध ....
पण मग आम्ही Extreme उजवे आणी Extreme डावे..
जगु आणी तगु कश्याच्या भरवशावर ....
सरकार घालते जणू खतपाणी ह्या अनोख्या अजब दहशतवादाला ...
आणी करते आहे त्यांचे भरण-पोषण ....
काय कराव जनसामान्यानी....
इथे असे तर तिथे तसे..
ह्या सुवर्ण भूमीला लागलय ( की लावलय..??)
ह्या अजब अनोख्या दहशतवादाच ग्रहण ...
कधी सुधारणार आम्ही ?
अरे जीते गज्वायाच तिथे घालता शेपुट ...
आणी नको तिथे काढतो फना
खेलात राजकारण आणी राजकारणात खेल ...
काय चालल आहे ह्या माझ्या देशात..

No comments: